Homeटेक्नोलॉजी२१ रे शतक हे संगणक व विज्ञानाचे --डॉ. कामाक्षी पवार

२१ रे शतक हे संगणक व विज्ञानाचे –डॉ. कामाक्षी पवार

अहमदपूर दि.१२( सय्यद चांद): २१वे शतक हे संगणक व विज्ञानाचे योग म्हणून ओळखले जात आहे जागतिक दर्जाचे आव्हाने पेरण्यासाठी विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे आवश्यक आहे असे विचार गट संधान केंद्र अहमदपूरच्या विशेष तज्ञ डॉ. कामाक्षी पवार यांनी केले त्या यशवंत प्राथमिक शाळेत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय भारतीय विज्ञान मेळाव्या मध्ये उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विलास चापोलीकर हे होते यावेळी श्रीमती इंदुमती जोगदंड, एम.पी. गुंडरे, योगीराज, श्रीमती एम. एम. गुणाले आदि मान्यवर उपस्थित होत.


पुढे बोलताना डॉ. पवार म्हणाल्या,की तंत्रज्ञान हे सतत बदलत असते आणि सध्याचे युग हे तंत्रज्ञानाची योग्य आहे त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानानुसार भारताने देखील आधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या कॉटम कॉम्युटींग सारख्या क्षेत्राच्या विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रमाची निर्मिती केली आहे हे एक वेगाने उदयास येणारे तंत्रज्ञान असून जे शास्त्रीय संगणकाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या समस्यांच्या निराकरण करण्यासाठी कॉटन मेकानिक्सच्या नियमांचा उपयोग करते
सदरील भाषण स्पर्धा ही आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती यावेळी “कॉटम युगाची सुरुवात शक्यता व आव्हाने” या विषयावर अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले.
एप्रिल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी. आर. उपाध्ये, श्रीमती पी.ए. सांगवीकर, व्ही.पी. डांगे,गिरी सर, जी.एम. कोइलवाड, श्रीमती पी.सी. राऊत सय्यद सर आदींनी परिश्रम घेतले

BM Live News
BM Live News
बी एम न्यूज चॅनेलचे उद्देशपत्र “सत्य हाच आमचा धर्म, न्याय हाच आमचा ध्यास” बी एम न्यूज चॅनेल समाजाशी निगडित प्रत्येक प्रश्नाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमचे कार्यक्षेत्र केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून, समाजातील उपेक्षित, गोरगरीब व वंचित घटकांचे प्रश्न सरकार व प्रशासनापर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे. आमचे प्रमुख उद्दिष्टे : 1. अन्यायाविरुद्ध लढा – समाजातील दुर्बल व वंचित घटकांवर होणारे अत्याचार, अन्याय व शोषण उघड करून त्यांना न्याय मिळवून देणे. 2. सरकारी धोरणांवर लक्ष – शासनाच्या विविध योजना व धोरणांचा खराखुरा लाभ जनतेपर्यंत पोहोचतो का, यावर प्रकाशझोत टाकणे. 3. प्रशासकीय जबाबदारी – सरकार व पोलीस प्रशासनाकडून होणारे गैरप्रकार, बेफिकिरी व चुकीचे निर्णय लोकांसमोर आणणे. 4. सामान्यांचा आवाज – शेतकरी, मजूर, बेरोजगार, महिला व तरुण यांच्या समस्या योग्य व्यासपीठावर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे. 5. सत्यनिष्ठ पत्रकारिता – राजकीय दबाव वा आर्थिक स्वार्थ यापेक्षा समाजहिताला प्राधान्य देत निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारिता करणे. आमची वचनबद्धता : बी एम न्यूज चॅनेल सदैव समाजाच्या न्यायासाठी, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी काम करत राहील. गोरगरीबांचा आवाज बुलंद करण्याचे, अन्याय उघड करण्याचे आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे व्यासपीठ म्हणजे बी एम न्यूज.
RELATED ARTICLES
Jharkhand
broken clouds
33 ° C
33 °
33 °
39 %
3.4kmh
83 %
Fri
33 °
Sat
40 °
Sun
42 °
Mon
43 °
Tue
43 °

Most Popular